कोकण
म्हणजे भारताचा पश्विम आणि सह्याद्री पर्वतरांग यामधील निर्सगाने नटलेली
भूमि.निसर्गाची मुक्त हस्ते उधळण कोकणावर झाली आहे.नारळी,पोफळीच्या
बागा,सुरूची बने,स्वच्छ समुद्रकिनारे हे कोकणचे वैशिष्ठय
आहे.इंग्रज,सिध्दी आणि पोर्तुगीज यांच्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपति
शिवरायांनी आरमार उभे केले.यामुळे शत्रुचा बंदोबस्त झाला त्याबरोबर कोकण
किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झाले.दुर्देवाने पहिल्या बाजीराव
पेशव्यानंतर गादीवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आरमाराचे महत्व कळाले
नाही,पेशवे व मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांच्यातील
वादातून,पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने मराठ्यांचे आरमार बुडविले,त्यामुळे
इंग्रजांना पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरणे सोपे झाले.छत्रपति शिवरायांच्या
आरमारी सामर्थ्याचे प्रतिक असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे जलदुर्ग
आजही शिवरायांच्या सामर्थ्याची साक्ष देतात.
|
- शैक्षणिक ब्लॉग
- योगासने
- पाठ टाचण
- मोडी लिपी
- गड किल्ले
- बुद्धिमता सराव
- महाराष्ट्रातील नदया
- शालेय प्रकल्प
- ई-लाॅकर
- रजेविषयी माहिती
- शाळा सिद्धी
- रेल्वे आरक्षण
- सेवा पुस्तक नोंदी
- PDF खजिना
- आदर्श परिपाठ
- गीतमंच
- ताज्या बातम्या
- बडबड गीते
- कलचाचणी
- ई - बुक्स
- १०वी १२वी दुय्यम प्रत
- शालेय अभिलेखे
- महाराष्ट्र नकाशे
- कृतियुक्त अभ्यासक्रम
- Excle खजिना
किल्ले कोकण
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment