अजिंठ्याची
लेणी इ.स.पूर्व २०० ते इ.स.६५० या काळात खोदली गेली आहेत.ही लेणी
राष्ट्रकूट राजांच्या कालखंडातील असावीत असे इतिहास संशोधकाचे मत
आहे.बौद्धकालीन मंदिरे,गुंफा,गौतम बुद्धांच्या जीवनावरील विविध प्रसंग या
लेण्यामध्ये कोरले गेले आहेत.
शिल्पावरील
उत्कृष्ट कोरीव काम आणि रंगीत भित्ती चित्रे हे येथील लेण्यांचे
वैशिष्ट्य आहे.औरंगाबादपासून अंदाजे १०६ कि.मी.अंतरावर तर अजिंठा
गावापासून अंदाजे ११ कि.मी.अंतरावर ही लेणी आहेत.
No comments:
Post a Comment