महाराष्ट्रातील
गडकिल्ले सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांमध्ये पसरलेले आहेत.याच
सह्याद्रीच्या उदरातील गडकिल्ल्यांच्या आधारे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य
स्थापिले.छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास ह्या दऱ्याखोऱ्यांशी,डोंगरांशी
जोडलेला आहे.स्थलदुर्ग,गिरिदुर्ग सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये उंच घनदाट
ठिकाणी आढळतात.मुळात दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते अशा ठिकाणी
बांधलेली जागा होय.छत्रपती शिवरायांनी शेकडो दुर्ग बांधिले.दुर्गाचे
ठिकाण निवडताना त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला,त्याचा सविस्तर उल्लेख
आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामध्ये केला आहे.
शिवनेरी
|
प्रतापगड
|
पुरंदर
|
पन्हाळा
|
सिंहगड
|
राजगड
|
रायरेश्वर
|
तोरणा
|
लोहगड
|
विसापूर
|
रोहिडा
|
तिकोणा
|
सुधागड
|
हरिश्चंद्रगड
|
राजमाची
|
कर्नाळा
|
विशाळगड
|
नाणेघाट
|
अजिंक्यतारा
|
भूदरगड
|
No comments:
Post a Comment