छत्रपती
शिवाजी महाराज राजपूत सिसोदिया कुळाचे होत.काही इतिहासकारांच्या मते
चितोडच्या भोसाजीराणा या राजाच्या नावावरून या कुळाला भोसवंत अर्थात भोसले
हे नाव मिळाले.तर काही इतिहासकारांच्या मते हजार वर्षापूर्वी दक्षिणेकडील
राजांना भोज ही संज्ञा होती या भोजसंज्ञक राजाचे वंशज ते भोसले
होय.मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा
म्हणून नवस केला होता.पुत्र झाल्यावर त्या पिराची नावे शहाजी व शरीफजी
आपल्या पुत्रास ठेवली.शहाजीराजेंचे थोरले पुत्र संभाजीराजे लढाईत मारले
गेले,तर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे मराठ्यांचे राज्य
स्थापन केले.बेंगलोर हे मराठ्यांचे कर्नाटकातील मुख्य ठिकाण होते.पण
शहाजीराजेंच्या मृत्युनंतर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे
राज्य हलविल्यामुळे मराठ्यांचे खुप मोठे नुकसान झाले.
- शैक्षणिक ब्लॉग
- योगासने
- पाठ टाचण
- मोडी लिपी
- गड किल्ले
- बुद्धिमता सराव
- महाराष्ट्रातील नदया
- शालेय प्रकल्प
- ई-लाॅकर
- रजेविषयी माहिती
- शाळा सिद्धी
- रेल्वे आरक्षण
- सेवा पुस्तक नोंदी
- PDF खजिना
- आदर्श परिपाठ
- गीतमंच
- ताज्या बातम्या
- बडबड गीते
- कलचाचणी
- ई - बुक्स
- १०वी १२वी दुय्यम प्रत
- शालेय अभिलेखे
- महाराष्ट्र नकाशे
- कृतियुक्त अभ्यासक्रम
- Excle खजिना
No comments:
Post a Comment