स्वामी
समर्थांचे अक्कलकोटला बावीस वर्ष वास्तव्य होते.अक्कलकोट शहर कर्नाटक
राज्याच्या सीमेलगत असून सोलापूर जिल्ह्यात येते.सन १८५६ साली स्वामी
समर्थांचे अक्कलकोटला आगमन झाले.तर सन १८७८ साली त्यांनी अक्कलकोटला समाधी
घेतली.श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप
तिसरा अवतार आहेत.महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक चमत्कार
केले.''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे स्वामींचे भक्तांना अभिवचन
होते.
- शैक्षणिक ब्लॉग
- योगासने
- पाठ टाचण
- मोडी लिपी
- गड किल्ले
- बुद्धिमता सराव
- महाराष्ट्रातील नदया
- शालेय प्रकल्प
- ई-लाॅकर
- रजेविषयी माहिती
- शाळा सिद्धी
- रेल्वे आरक्षण
- सेवा पुस्तक नोंदी
- PDF खजिना
- आदर्श परिपाठ
- गीतमंच
- ताज्या बातम्या
- बडबड गीते
- कलचाचणी
- ई - बुक्स
- १०वी १२वी दुय्यम प्रत
- शालेय अभिलेखे
- महाराष्ट्र नकाशे
- कृतियुक्त अभ्यासक्रम
- Excle खजिना
No comments:
Post a Comment